दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. इंडिया आघाडीने लोकसभेत मणिपूरच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसने विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच दिल्ली अध्यादेशाच्या मुद्द्यावरही जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष मोदी सरकारला पाठिंबा देणार आहे. विरोधी पक्षांच्या एकजुटीला आणि हा मोठा धक्का मानला जात आहे. […]
Manipur Violence : देशाच्या ईशान्य भागातील मणिपूर तीन महिन्यांपासून धुमसत आहे. जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महिलांवरील अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. मणिपुरात तणाव वाढला. आता मणिपूरमधील मोरेह जिल्ह्यात अज्ञात समाजकंटकांनी रिकाम्या घरांना आगी लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागील अनेक दिवसांपासून ही घरे बंद होती. ज्या […]
PM Modi Promises to Indian People : 2024 नंतर देशात जेव्हा एनडीएचे सरकार येईल त्यावेळी माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते IECC कॉम्प्लेक्स ‘भारत मंडपम’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले, गेल्या […]
Bihar News : बिहारमध्ये श्रीकांत शर्मा या अभियंत्याच्या घरात टाकलेल्या छाप्यात पोलिसांना कोट्यावधींचे घबाड हाती लागले आहे. हनुमान नगर येथील त्याच्या घरातून दीड कोटींची रोकड, लाखो किमतीचे सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने तसंच कोट्यवधी रुपयांच्या जमिनीची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, या छाप्यानंतर आणि छाप्यात सापडलेल्या रक्कमेनंतर बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शर्मा हे बिहार सरकारच्या […]
संसदेतल्या व्हायरल फोटोप्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांवर निशाणा साधला आहे. या व्हायरल फोटोवरुन ट्विट करीत त्यांनी एका म्हणीचा कॅप्शनमध्ये उल्लेख करीत सडकून टीका केलीयं. संसदमधील कावळ्याने चोच मारल्याचा फोटो दिल्ली भाजपकडून शेअर करण्यात आला होता. या पोस्टमध्ये भाजपने राघव चड्डा यांच्यावर टीका केली. त्याचं प्रत्युत्तरच चड्डा यांनी दिलं […]
नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी स्वीकारला आहे. सभापतींनी या अविश्वास ठरावावर चर्चेला परवानगी दिली असून आहे. यावर पुढील आठवड्यात चर्चा होणार असल्याचे सभापतींनी स्पष्ट केले आहे. गौरव गोगोई यांनी काँग्रेसच्यावतीने अविश्वास प्रस्ताव मांडला होता. नियमानुसार किमान 50 खासदारांच्या अनुमोदनानंतर अविश्वास प्रस्ताव मांडता येतो. याला […]