महायुती सरकारने काढलेल्या शासन आदेशावर बोलण्यापेक्षा आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना दिला .