एअर इंडियाचे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते
टेकऑफनंतर 15 मिनिटांत लगेच विमान दुर्घटना
शेकडो लोकांच्या मृत्यूचा थरार, कॅमेऱ्यात कैद
घटनास्थळी आपत्कालीन प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे
दुर्घटनेनंतर विमान धावपट्टीवरून घसरून जवळच्या मैदानात कोसळले
विमानात एकूण 242 प्रवासी होते