मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिग्गज उतरल्याने घडामोडींना वेग आला आहे.
भारतातील 5 शहरांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने होणार असल्याचं जवळपास निश्चित समजलं जात आहे. बीसीसीआय याची घोषणा करणार आहे.
IND vs AUS 2025 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असणाऱ्या पाच टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटा सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारताने
गेल्या काही वर्षांपासून महेंद्र सिंह धोनीचा आयपीएलमधील सहभाग हा हंगामापूर्वी वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे.
Indian Women’s Cricket Team विजयानंतर पंतप्रधानांना भेटली यावेळी कॅप्टन हरमनप्रीतने मोदींशी 2017 साली केलेल्या भेटीची आठवण करून दिली.
रोहित आणि विराट या मालिकेत खेळणार नसल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत होती. बीसीसीआयनेही त्यावर शिक्कामोर्तब केला आहे.