एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करणारा देश भारत आहे. ५० ओवर्सच्या सामन्यात भारतीय संघाने आतापर्यंत ३१९ शतके केली आहेत.
आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारताच्या (Asia Cup) महिला संघाने शानदार कामगिरी करत नेपाळचा (IND vs Nepal) पराभव केला.
अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांनी संजय नाईक यांचा तब्बल 107 मतांनी पराभव केला. त्यांना आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा पाठिंबा होता.
सन 2030 मध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत 16 महिला क्रिकेट संघ सहभागी होतील असा निर्णय आयसीसीने घेतला.
कारण भारतीय हॉकी (Hockey player) टीममधील अनुभवी खेळाडू PR Sreejesh ने निवृत्ती जाहीर केली आहे.
Atiqa Mir या नऊ वर्षीय भारतीय चिमुकलीने ले मेन्स कार्ट इंटरनॅशनल सर्किट या स्पर्धेमध्ये रेस जिंकत इतिहास रचला आहे.