Election Commission On Rahul Gandhi : काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत निवडणूक
कर्नाटकातील अलांडमध्ये ६,०१८ मते वगळण्यात आली. फक्त १४ मिनिटांत १२ मते वगळण्यात आल्याचेही आम्हाला तपासात आढळून आले.
Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकांपासून ईव्हीएममध्ये उमेदवारांचे रंगीत फोटो दिसणार असल्याची माहिती भारतीय निवडणूक आयोगाने दिली
Rahul Gandhi : काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 7 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेत निवडणूक
Person used abusive language against PM Modi arrested from Darbhanga Bihar : बिहारमधील दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहार पोलिसांनी आरोपीला दरभंगा येथून अटक केली आहे. दरभंगा येथील रहिवासी रिझवी यांनी काँग्रेसच्या रॅलीत पंतप्रधान मोदींसाठी चुकीचे शब्द वापरले होते. या प्रकरणावरून राजकीय गोंधळ उडाला होता. […]
PM Modi : लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वोटर अधिकार यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी
Amit Shah यांनी युपीएचे उमेदवार रेड्डी यांच्यावरून राहुल गांधी आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.
Amit Shah On Jagdeep Dhankhar Resignation : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड राजीनामा दिल्यानंतर अज्ञातवासात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर, धनखड (Jagdeep Dhankhar) यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. विरोधकांच्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता खुद्द देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी धनखड यांच्या राजीनाम्यावर पहिल्यांदाच थेट भाष्य करत सुरू असलेल्या चर्चांना […]
BJP Allegations Prithviraj Chavan Nephew Voted In Three Places : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अलीकडेच मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर टीका केली. मतदारयादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, मतदारयादीत मृत व्यक्तींना जिवंत दाखवलं जात आहे, बोगस नावे समाविष्ट आहेत. तर काही लोकांची नावे दोन-तीन […]
माजी उपराष्ट्रपती गेले कुठे? ते का लपून बसले आहेत?, ते बाहेर येऊन एक शब्दही का बोलू शकत नाहीत? असा सवाल राहुल गांधींनी केला.