जर सरकार आम्हाला निवडणूक आयोगापर्यंत पोहोचू देत नसेल, तर त्यांना कशाची भीती आहे हे आम्हाला समजत नाही? - खर्गे
INDIA Alliance March : काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला आहे.
राहुल गांधी यांनी नुकत्याच दिल्लीतील एका परिषदेत असा दावा केला होता की, शकुन राणी नावाच्या महिला मतदाराने दोन वेळा मतदान केले.
राहुल गांधी यांनी एक अभियान लाँच केले आहे. या अभियानांतर्गत मिस्ड कॉल आणि मतचोरी वेबसाइट लाँच केली आहे.
CM Devendra Fadnavis Criticized Sharad Pawar : आजपर्यंत राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) ईव्हीएम मशीनबाबत अनेकदा शंका उपस्थित केल्या, तरी शरद पवार (Sharad Pawar) यांनी कधीही असे वक्तव्य केलेले नव्हते. उलट, पवारांनी अनेकदा स्पष्टपणे सांगितले (Election Voting Scam) आहे की, ईव्हीएमवर आरोप करणे चुकीचे आहे. मात्र, राहुल गांधींच्या भेटीनंतरच शरद पवार मतदान प्रक्रियेत बदलाबाबत अचानक […]
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं मला भेटायला आली होती. ही दोन माणसं मला विधानसभेच्या 288 पैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला. आयोगानेच त्याची उत्तरं द्यायला हवी. भाजपकडून नाही.
ECI replies to Rahul Gandhi Alligation : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर (ECI) केलेल्या गंभीर आरोपांना आता निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. राहुल यांच्या आरोपांची ‘स्क्रिप्ट’ जुनी आहे आणि ती ‘जुन्या बाटलीत नवीन दारू’ सारखी आहे, असे आयोगाने म्हटले आहे. २०१८ मध्ये कमलनाथ यांनीही असेच आरोप केले होते, जे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले […]
Devendra Fadnavis Criticize Uddhav Thackeray : दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक (India Aghadi Delhi meeting) पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांना (Uddhav Thackeray) मागच्या रांगेत बसवण्यात आलंय. त्यावर भाजप नेते जोरदार टीका करत आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) प्रतिक्रिया दिली आहे. आमच्याकडे नेहमीच पहिल्या रांगेत ते राहिले, आमच्यापेक्षा देखील आधी ते राहिले. […]
Uddhav Thackeray Sits In Last Row At India Alliance Meeting : दिल्लीत इंडिया आघाडीची (India Alliance Meeting) काल (7 ऑगस्ट) रोजी बैठक पार पडली. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिल्लीतील सुनहरी बाग रस्त्यावर असलेल्या शासकीय निवासस्थानी ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी निवडणूक आयोगावरील आपले आरोप पुन्हा एकदा मांडले. […]