काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे असे अजित पवार म्हणाले.
कर्नाटकात काँग्रेसची मोठी फजिती झाली. इतकेच नाही तर राज्याचे सहकार मंत्री केएन राजन्ना यांना थेट राजीनामाच द्यावा लागला.
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयुक्त सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत का, असा सवाल त्यांनी केला.
जर सरकार आम्हाला निवडणूक आयोगापर्यंत पोहोचू देत नसेल, तर त्यांना कशाची भीती आहे हे आम्हाला समजत नाही? - खर्गे
INDIA Alliance March : काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला आहे.
राहुल गांधी यांनी नुकत्याच दिल्लीतील एका परिषदेत असा दावा केला होता की, शकुन राणी नावाच्या महिला मतदाराने दोन वेळा मतदान केले.
राहुल गांधी यांनी एक अभियान लाँच केले आहे. या अभियानांतर्गत मिस्ड कॉल आणि मतचोरी वेबसाइट लाँच केली आहे.
CM Devendra Fadnavis Criticized Sharad Pawar : आजपर्यंत राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) ईव्हीएम मशीनबाबत अनेकदा शंका उपस्थित केल्या, तरी शरद पवार (Sharad Pawar) यांनी कधीही असे वक्तव्य केलेले नव्हते. उलट, पवारांनी अनेकदा स्पष्टपणे सांगितले (Election Voting Scam) आहे की, ईव्हीएमवर आरोप करणे चुकीचे आहे. मात्र, राहुल गांधींच्या भेटीनंतरच शरद पवार मतदान प्रक्रियेत बदलाबाबत अचानक […]
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं मला भेटायला आली होती. ही दोन माणसं मला विधानसभेच्या 288 पैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला. आयोगानेच त्याची उत्तरं द्यायला हवी. भाजपकडून नाही.