आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. कोणते सर्वे घरांमध्ये डोकावण्याची आणि पकडल्यावर पळून जाण्याची परवानगी देते?
आदित्य ठाकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत वरळी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी काय आणि कसा गोंधळ झाला हे सांगितलं.
आदित्य ठाकरे यांच्या या पत्रकार परिषदेमुळे आता महाराष्ट्रात विरोधी पक्ष निवडणूक आयोगाच्या विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Keshav Upadhye यांनी ठाकरे आणि आव्हाडांना सवाल केला आहे. कारण त्यांनी 15 ऑगस्ट रोजी चिकन-मटण शॉप बंद ठेवण्यच्या निर्णयावरून टीका केली आहे.
‘तारीफ’पासून ‘टॅरिफ’पर्यंतचा प्रवास आता ५०% पर्यंत पोहोचलाय. भारतीय विद्यार्थ्यांना फटका बसतोय, उद्योग आणि लघुउद्योग अडचणीत आहेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे मुंबईतील एकाच हॉटेलमध्ये भेटल्याची माहिती समोर आली आहे.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या जय गुजरात या घोषनेवर भाष्य केलं. ते म्हणाले, पदासाठी काय काय करावं लागतं
Aditya Thackeray Sharad Pawar Study In Which School : राज्यात सध्या मराठी भाषेवरून राजकारण तापतंय. ठाकरे बंधू (Uddhav Thackeray) मराठीच्या अस्मितेसाठी एकवटले आहेत. त्यामुळे आता राजकीय नेते आणि त्यांचे मुले कोणत्या शाळेत शिकले, यावरून रान पेटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Raj Thackeray) अन् मनसेचे नेते अमित ठाकरे […]
प्रत्येक खात्यात याचा जर रिपोर्ट काढला तर फेल फेल येईल असं म्हणत या खात्यात नुसता गोंधळ घातला आहे असंही ते म्हणाले.
ठाकरे ब्रँड संपला संपला म्हणून जे ओरड घालताहेत हिंदु्त्वाचा हात सोडला म्हणून ठाकरे ब्रँडला हे दिवस दिसले आहेत.