इंग्लंडविरुद्धचा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय महिला खेळाडू जल्लोष करताना. आता सोशल मीडियावर सेलिब्रेशन करतानाचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
2 / 5
महिला अंडर-19 टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा केला.
3 / 5
भारत-इंग्लंड अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करणार्या इंग्लंडचा संघ 17.1 षटकात केवळ 68 धावांवर गारद झाला. अशा प्रकारे भारतीय संघाने विजेतेपद पटकावले
4 / 5
यापद्धतीने टीम इंडियाने पहिलाच अंडर-19 टी-20 विश्वचषक आपल्या नावावर केला.
5 / 5
भारताकडून तीतस साधू, अर्चना देवी आणि पार्श्वी चोप्रा यांनी 2-2 बळी घेतले. तर मन्नत कश्यप, शेफाली वर्मा आणि सोनम यादव यांना 1-1 यश मिळाले