Download App

Indian Women Cricket Team: टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचा जल्लोष

  • Written By: Last Updated:
1 / 5

इंग्लंडविरुद्धचा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय महिला खेळाडू जल्लोष करताना. आता सोशल मीडियावर सेलिब्रेशन करतानाचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

2 / 5

महिला अंडर-19 टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा केला.

3 / 5

भारत-इंग्लंड अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करणार्‍या इंग्लंडचा संघ 17.1 षटकात केवळ 68 धावांवर गारद झाला. अशा प्रकारे भारतीय संघाने विजेतेपद पटकावले

4 / 5

यापद्धतीने टीम इंडियाने पहिलाच अंडर-19 टी-20 विश्वचषक आपल्या नावावर केला.

5 / 5

भारताकडून तीतस साधू, अर्चना देवी आणि पार्श्वी चोप्रा यांनी 2-2 बळी घेतले. तर मन्नत कश्यप, शेफाली वर्मा आणि सोनम यादव यांना 1-1 यश मिळाले

Tags

follow us

वेब स्टोरीज