Download App

Coromandel Express Accident : 42 वर्षांमधील भारतातील सर्वात मोठे रेल्वे अपघात, उत्तर प्रदेशमध्ये झाली सर्वाधिक हानी

Train Accidents : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी मोठा रेल्वे अपघात झाला. स्टेशनजवळ 3 गाड्या एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी माहितीप्रमाणे, रेल्वे अपघातात 233 लोकांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, असे ते म्हणाले. सध्या मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, मागील काही रेल्वे अपघातांवर नजर टाकल्यास 2016 नंतरचा हा सर्वात मोठा अपघात आहे. 2012 सालापासून असे 7 मोठे रेल्वे अपघात झाले आहेत. यातील सर्वाधिक रेल्वे अपघात उत्तर प्रदेशात झाले आहेत.

मागील 42 वर्षांमधील सर्वात मोठे रेल्वे अपघात :

Tags

follow us