राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे हातकणंगले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत घेतल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाची अडचण होणार का? राष्ट्रवादीच्या मनसुब्यांना शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने सुरुंग कसा लावला? जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ…
dipali sonkawade
letsupp
राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे हातकणंगले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत घेतल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाची अडचण होणार का? राष्ट्रवादीच्या मनसुब्यांना शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने सुरुंग कसा लावला? जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ…