छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा सांगणारे हे गड किल्ले आपला महाराष्ट्राचा अभिमान आहेत. ते प्लॅस्टिक तसेच कचरामुक्त ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी आज सिंहगडावर पर्यटकांना आवाहन केलं.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा सांगणारे हे गड किल्ले आपला महाराष्ट्राचा अभिमान आहेत. ते प्लॅस्टिक तसेच कचरामुक्त ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी आज सिंहगडावर पर्यटकांना आवाहन केलं.
किल्ला साफ ठेवण्यासाठी स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा सांगणारे हे गड किल्ले आपला महाराष्ट्राचा अभिमान आहेत. ते प्लॅस्टिक तसेच कचरामुक्त ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी आज सिंहगडावर पर्यटकांना आवाहन केलं.