केंद्र सरकारने औरंगाबादचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे चे नामांतर ‘धाराशिव’ करण्यास राज्य सरकारच्या निर्णयाला मंजूरी दिली. दोन शहरांचं नामांतर झालं असलं तरी याच्या नामांतराच्या लढ्याला एक मोठा इतिहास आहे सोबतच शहराच्या नावाचाही मोठा इतिहास आहे. हाच इतिहास जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा…