पुण्यातील माळीण, रायगडमधील तळीये, इर्शाळवाडी हे गावांवर दरडे कोसळून गावे संपली आहेत. पश्चिम घाट म्हणजे काय? तो का संवेदनशील आहे? पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितलेले धोके व उपाययोजना काय आहेत? सरकारी यंत्रणाही अपयशी का ठरतात? जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ.
पश्चिम घाट धोकादायक का बनला?
पुण्यातील माळीण, रायगडमधील तळीये, इर्शाळवाडी हे गावांवर दरडे कोसळून गावे संपली आहेत. पश्चिम घाट म्हणजे काय? तो का संवेदनशील आहे? पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितलेले धोके व उपाययोजना काय आहेत? सरकारी यंत्रणाही अपयशी का ठरतात? जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ.

Paschim Ghat
