वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवत टीम इंडियाने आपला प्रवास सुरू केला आहे. हा सामना जिंकवण्याचे खरे शिल्पकार ठरले ते के एल राहुल आणि विराट कोहली. परंतु सामना जिंकूनही राहुल हताश असल्याचं पहायला मिळालं. यामागे नेमाक काय कारण आहे? याबद्दल जाणून घ्या…
dipali sonkawade
K L Rahul
वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवत टीम इंडियाने आपला प्रवास सुरू केला आहे. हा सामना जिंकवण्याचे खरे शिल्पकार ठरले ते के एल राहुल आणि विराट कोहली. परंतु सामना जिंकूनही राहुल हताश असल्याचं पहायला मिळालं. यामागे नेमाक काय कारण आहे? याबद्दल जाणून घ्या…