Download App

शिरूर अन् पुणे मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला, नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान

राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये 11 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान झालं आहे.

4th Phase Lok Sabha Elections Voting : राज्यात लोकसभेचं मतदान होत आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत 52.49 टक्के मतदान झालं आहे. राज्यात चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात हे मतदान सुरू आहे. आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली आहे. दुपारी 5 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.49  टक्के मतदान झालं आहे.

 

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात आज (13 मे) 52.49% मतदान 5 वाजेपर्यंत झालं आहे.

 

कोणत्या राज्यात किती टक्के मतदान

 

follow us