Download App

Gopichand Padalkar : शहराच्या नामांतरानंतर केंद्र व राज्य सरकारचे आभार

  • Written By: Last Updated:

सांगली : केंद्र सरकारने कालच औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याला मंजुरी दिली आहे. त्यानंतर भाजप ( BJP ) आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी व्हिडिओ शेअर करत केंद्र व राज्य सरकारचे आभार मानले . तसेच आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ज्या अहमदनगर जिल्ह्यात झाला त्या अहमदनगरचे (Ahmadnagar ) नामांतर पुण्यश्लोक अहिल्यानगर ( Ahilyanagar ) होणार आहे.

औरंगाबाद व उस्मानाबादचे नामांतर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार. आता अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणारच, असा व्हिडिओ गोपीचंद पडळकर यांनी शेअर केला आहे.

 Kasba By Election: 270 मतदान केंद्रासह, निवडणूक यंत्रणा सज्ज 

Tags

follow us