राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर जारी केला. त्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे मराठा समाजानंतर ओबीसीही दसऱ्यानंतर मुंबईत धडकणार आहे.