विजय परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक सरकारचा अहवाल समोर आला असून सरकारने चेंगराचेंगरीसाठी आरसीबीला जबाबदार धरलंय.