राज्य सरकारने पोलीस भरतीचा आदेश जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी ज्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडली आहे. त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे.