32 Airports Reopen After India Pak Ceasefire : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली देशभरातील 32 विमातळं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत-पाकमध्ये युद्धबंदीच्या घोषणेनंतर बंद विमानतळांवरील उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत भारतीय विमान प्राधिकरणाकडून (Airport Authority Of India) नोटम जारी केला आहे. तसेच प्रवाशांना विशेष सूचनादेखील देण्यात […]