Nilesh Lanke यांनी अहिल्यानगरमध्ये सीनाला पूराचे पाणी लोकवस्तीमध्ये शिरले याची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी अधिकारी-ठेकेदारांवर टीका केली.
पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली.