Bachchu Kadu यांनी राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक खळबळ जनक विधान केलं. ज्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Devendra Fadanvis यांनी महाराष्ट्र पोलीस परिषदेनंतर माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ड्रग्ज प्रकरणी पोलिसांवर थेट कारवाईचा इशारा दिला.