चक्रीवादळ संकटात भारताने या संकटाच्या काळात श्रीलंकेला मदत साहित्य पाठवले असून बचाव पथके घटनास्थळी काम करत आहेत.
रेमल चक्रीवादळ ईशान्येत कमकुवत होऊ लागलं असलं तरी तिकडच्या राज्यांतील अनेक ठिकाणं मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे उध्वस्त झाली आहेत.