राष्ट्रीय राजधानी दिल्ली अजूनही दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात (Air Pollution) प्रदूषित शहर आहे.
प्रदूषणामुळे डोळ्यांना रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये सूज आणि रक्ताच्या गाठी होण्याची शक्यता असते.