या नामकरणासाठी खासदार ओमराजेंनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेतली होती. अखेर, त्यांच्या प्रयत्न सफल झाले
धाराशिव - तुळजापूर - सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामास प्रारंभ झाला. ठाकरे सरकारने अडीच वर्षाच्या काळात निधी न दिल्यानेच काम रखडले होते.