गेवराई नगर पालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना अचानक हिंसक वळण लागले. राष्ट्रवादी भाजपच गट यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला.
Bajrang Sonawane : शेतकऱ्यांचं सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. पिके तर गेलेच आहेत, मात्र त्यांच्या जमिनी देखील वाहून गेल्या आहेत.