मुंबई आयएमडीच्या वरिष्ठ अधिकारी सुषमा नायर यांनी सांगितले की, 'तापमान सामान्यपेक्षा पाच अंशांच्या वर पोहोचल्यावर इशारा
देशात उष्णतेची भयंकर लाट आली आहे. यामध्ये दिल्लीत कमाल तापमान 45.6 अंश सेल्सिअसवर पोहचलय. 54 जणांनी आपले प्राण गमावलेत.