Jalna मध्ये एका तरुणीचा मध्य रात्री अडीच वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबीयांनी सकाळी चार वाजता परस्पर अंत्यविधी उरकल्याचा प्रकार घडला.
Kolhapur तील राजारामपुरी सारिका साळी या 40 वर्षीय महिलेला गेल्या 2 महिन्यांपासून घरामध्ये साखळदंडाने बांधून ठेवण्यात आलेले होते.