भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार आहेत. तिसऱ्यांदा हे दोन संघ आमने-सामने येणार आहे. पण, या अंतिम सामन्यापूर्वीच टीम इंडियाचे टेन्शन वाढलय.