Who Is India’s Biggest Enemy : मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान (Pakistan On China) यांच्यात निर्माण झालेल्या तणावामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्षाचं वातावरण निर्माण झालं होतं. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळं उद्ध्वस्त केले. 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात (Who Is India’s Biggest […]