मुंबईतील कबूतरखान्याचा वाद चांगलाच चिघळला आहे. आज पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली आहे.
मुंबईत कबुतरखान्यांचा विषय न्यायप्रविष्ट असताना अशा प्रकारे उद्रेक करणं कोणत्या कायद्यात बसते, असा सवाल कायंदे यांनी केला
पुढील आदेशापर्यंत कबुतरखाना बंदच राहणार. न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन महानगरपालिकेकडून केले जाणार, असं महापालिकेनं स्पष्ट केलं.