राज्यातील बहुतांशी भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. विदर्भ, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, वाऱ्याचा वेग अधिक असू शकतो. त्यामुळे मोठ्या झाडांच्या फांद्या तुटण्याची शक्यता आहे.
मे महिन्याला सुरुवात होताच शेतकरी मशागतीच्या कामाला लागला. खरिपासाठी जमीन तयार करून ठेवण्याचं काम मराठवाड्या
वादळी वारे आणि विजांचा कडकडाट असलेल्या या पावसाळी काळात नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.