उत्तर भारतीय लोकांनी 17,18,19 मुलं जन्माला घातली कारण त्यांच्याकडे दुसरं कामच नाही, असे वक्तव्य तामिळनाडू सरकारमधील वरिष्ठ मंत्री दुराई मुरुगन यांनी केले आहे.