BREAKING
- Home »
- pandurangbalkawadeinterview
pandurangbalkawadeinterview
पानिपत युद्धाने देशाला काय दिले?
बरोबर संक्रांतीच्या दिवशी कुरुक्षेत्राजवळ असलेल्या पानिपतावर मराठे आणि अब्दालीच्या सैन्याची आमनेसामने गाठ पडली. यावेळी दुपारपर्यंत मराठ्यांची सरशी होती. पण दुपारनंतर युद्धाचं पारडं फिरलं आणि अब्दालीच्या सैन्याने विजयाचा जल्लोष केला. याच पार्श्वभूमीवर लेट्सअपने ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडूरंग बलकवडे यांच्याशी खास संवाद साधला होता. <iframe width=”560″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/sm6lL2PDRuQ?si=DurmtmvbGKMeZSt1″ title=”YouTube video player” frameborder=”0″ allow=”accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; […]
लाठ्या, काठ्या आणून काँग्रेसने आंदोलनाला हिंसक वळण दिलं; पुणे भाजपचा दावा
2 hours ago
सातारा जिल्हा परिषदेत सत्तेचा फड रंगला, भाजप शिवसेनेतच कुरघोडी, काय म्हणाले मंत्री शंभुराजे?
2 hours ago
live now
पाकिस्तानला पाचवा धक्का, बाबर अजम तंबूत परत
3 hours ago
Video : कुंपणच शेत खातय! पोलीस खात्यातील खळबजनक बातमी, 14 लाखांची लाच
3 hours ago
अमेरिकेतील शास्त्रज्ञ बाबासाहेब सोनवणे यांचा जेव्हा मायभूमीत गौरव होतो…
4 hours ago
