Radhakrishna Vikhe Patil : राहुरी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना अतिशय निंदनीय असून
Chhatrapati Shivaji Maharaj च्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकत्र येवून नगर मनमाड हायवेवर रास्ता रोको केला.
आधी जिल्हा बँकेचे घेतलेले पैसे भरा. तुम्हाला बँकेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका कर्डिलेंनी केली.
Lahuji Shakti Sena Support To Mahayuti candidate Shivajirao Kardile : राहुरी-पाथर्डी-नगर तालुका मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करण्यासाठी लहुजी शक्ती सेना (Lahuji Shakti Sena) आता मैदानात उतरली आहे. आज बुधवारी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. शिवाय शिवाजीराव […]
Mahayuti Candidate Shivajirao Kardile In Letsupp Charcha : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरीतील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांच्यासोबत लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी संवाद साधला. यावेळी लेट्सअप चर्चा या कार्यक्रमात ते बोलत होते. राहुरीत भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले हे सहाव्यांदा मैदानात आहेत. आतापर्यंत पाच निवडणूका झाल्यात. त्यापेक्षाही मला ही सहावी निवडणूक (Assembly Election […]
Raosaheb Danve Sabha For Shivajirao Kardile: राज्यात 2019 ला जनतेने भाजप शिवसेना युतीला सत्ता दिली असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी जनादेश नाकारून कॉंग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी (Assembly Election 2024) केली. मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी शेतकरी, जनतेच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. कोविड काळात जनतेचे हाल होत असताना भाजपचे नेते रस्त्यावर उतरून लोकांना मदत करत […]
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात तरुणांचा वाढता ओघ आमदार प्राजक्त तनपुरे यांना (Prajkt Tanpure) पाठींबा देत आहेत.
गटतट विसरून विकासगंगा आणण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन महायुतीचे उमेदवार- माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
माजी आमदारांनी दहा वर्ष कुठलेही भरीव काम केले नाही, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्यावर केली.
धनराज गाडे यांच्यामुळे बारागाव नांदूर गटात आपली ताकद निश्चित वाढली. दिवंगत शिवाजीराजे गाडे यांच्यामुळेच आपण विजय प्राप्त केला