केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे की येत्या 1 मेपासून देशात उपग्रह आधारीत टोल प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलेला नाही.