अहमदनगरमधील आगडगावमध्ये एकाच वेळी 600 जावयांचं धोंडे जेवण घालण्यात आलं आहे. काळभैरवनाथ देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आलेला हा उपक्रम संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.