भारतात आरक्ष व्यवस्था आहे. त्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या वेदना दुःख मोठआहे. पण धनंजय मुंडे सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न.
श्रीक्षेत्र नारायणपूर (तालुका पुरंदर) येथील नारायण महाराज यांचं निधन! नारायणपूर येथील दत्त मंदिरात भाविकांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नागपूरमध्ये मोठा अपघात, घटनेतील गाडी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या मुलाची असल्याचं उघड झाल्यावर त्यांनीही प्रतिक्रिया दिली.
मंगळुरू येथील एका मुलीने मोठ्या अपघाताला न घाबरता आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. आई एका मोठ्या अपघातातून बचावली.
बारामती विधानसभेच्यावेळीही लोकसभेसारखी चर्चा सुरू झाली आहे. नुकतंच गब्बर नावाने पत्र व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालय.
जवळपास २० महिन्यानंतर ऋषभ पंतचे कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. जसप्रीत बुमराह हाही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर दिसणार आहे.
अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. तसंच मुंबई बाबातच्या त्यांच्या विधानाचाही समाचार घेतला.
आज समोवार शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. सेन्सेक्स सुमारे 215 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करताना दिसला.
पुण्यात काल मध्यरात्री पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राईव्हची थरारक घटना समोर आली आहे. त्यामध्ये सुमारे चार लोक जखमी झाले आहेत.