उत्खनन झाल्याचे ईटीएस मोजणीत निष्पन्न झालं असून, यावर फौजदारी व महसूली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
एकूण गुण आणि दिलेली असते. परंतु, किती पैकी किती गुण मिळाले हे कुठेही नमूद केले नसल्याने भरती प्रक्रियेत अर्ज स्वीकारला जात नाही.
गेल्या आठवड्यात पायलट आणि विमानातील क्रू मेंबर्सच्या कमतरतेमुळं इंडिगोला 1000 हून अधिक फ्लाईट रद्द कराव्या लागल्या होत्या.
यूएईची विजयी धावांचा पाठलाग करताना 6 आऊट 53 अशी स्थिती झाली होती. वैभव सूर्यंवशी याने केलेल्या 171 धावांच्या जोरावर टीम इंडियाचा विजय.
पेट्रोल पंपासाठी डिझेल घेऊन जाणारे हे टँकर कोळवाडीजवळ आल्यानंतर अज्ञात कारणांमुळे पेटले. भररस्त्यावर धावत्या टँकरने आग घेतली.
आम्ही निवडणुकीच्या राजकारणात सहभाग घेत नाही.संघ समाजाला एकजुट करण्याचे काम करतो आणि राजकारण विभाजनकारी असेत.
अश्विनी वैष्णव यांनी मागील जनगणना 2011 मध्ये झाल्याची माहिती दिली. तसंच, मध्ये करोना संसर्गामुळं ती करता आली नव्हती.
विदर्भात सध्या अधिवेशन सुरू असल्यामुळे शेतकरी आत्महत्या प्रकरणात विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळतो का, याकडं लक्ष लागून राहिलं आहे.
ऑक्टोबर महिन्यात याच परिसरात बिबट्याने एका शेतकऱ्याचा बळी घेतल्यामुळे नागरिकांमध्ये आता प्रचंड भीतीचं आहे.
मोदी आणि नेतान्याहू यांचा हा संवाद पहिल्यांदाच घडत आहे असं नाही. तर यापूर्वी देखील अनेकदा दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा झाली आहे.