- Letsupp »
- Author
-
बीड जिल्ह्यात असंघटित क्षेत्र आणि श्रमशक्ती सर्वेक्षणाचा शुभारंभ; माहिती पूर्णपणे गोपनीय असणार
अचूक माहिती द्यावी आणि या राष्ट्रीय कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
-
ठाकरेंची साथ कधीच सोडणार नाही म्हणणाऱ्या ओमराजेंची शेवटची सही?; वाचा, लेट्सअप खबरबातचा खास रिपोर्ट
दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पक्षाची बैठक बोलावली तेव्हा, ओमराजे आपला मुलगा आजारी असल्याने बैठकीला हजर नव्हते. आणि त्यांचं कारणही खर होत.
-
हे साले भोXXचे लोक निघून जातात…, खासदार फुटीवर ठाकरे गटाचे नेते राऊतांची जीभ घसरली
शिवसेना आमची आई आहे. शिवसेनेशी बेईमानी करणार असेल तर त्यांना सोडणार नाही. जे करायचं ते करा.
-
फुटलेल्या खासदारांचा पक्षप्रवेश कधी?, शिवसेनेच्या वर्धापनदिनीच एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का देणार
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापनदिन 19 जून रोजी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर पार पडत आहे.
-
चर्चा शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची अन् अलर्ट झाला राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, सर्व खासादरांना केला संपर्क
शरद पवार गटाची अस्वस्थतता वाढली आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अलर्ट मोडवर आला आहे.
-
शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदेंसोबत जाणार; बंड करण्याचे महत्वाचे ‘4’ कारणं आले समोर
पक्षातील संभाव्य फुट टाळण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने हे पत्र पाठवले असलं तरी त्यातूनच पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
-
आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत महत्वाची बातमी; युद्ध थांबल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता
इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाचे भाव गगणाला पोहोचले होते. होर्मुज खाडी बंद असल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाली.
-
अपना सपना मनी…मनी! ऑपरेशन टायगरसाठी प्रत्येकी 15 कोटींचा सौदा; संजय राऊतांचा मोठा दावा
काही महिन्यांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे, ठाकरे गटाचे नाराज खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचेही समोर आले होते
-
अखेर ऑपरेशन टायगर ठरलं! ठाकरेंचे सहा खासदार साथ सोडणार, शिंदे दिल्लीकडं रवाना
अगदी दोन दिवसांवरच शिवसेनेचा वर्धापन दिन आलेला असताना खासदार बंड करत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का बसतोय.
-
१७ जून २०२६ चे राशीभविष्य: तूळ राशीच्या व्यक्ती आज चिंतेत राहतील, आळस वाढेल.
जर तुम्ही नकारात्मक विचार मनात ठेवले, तर काहीही होणार नाही. नोकरदार व्यक्तींनी आपल्या कामाला ओझे न मानता आनंदाने स्वीकारले पाहिजे.









