- Letsupp »
- Author
-
Manoj Jarange: कधीच न भेटणारेही पाठिंब्याचं पत्र घेऊन येतात; आमचं सर्वांकडं लक्ष -जरांगे
जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, ते म्हणाले कोण-कोण भेटायला येतय त्याकडं आमचं सर्वांच लक्ष आहे.
-
गड आला पण सिंह गेला; विधानसभेला फिनिक्स भरारी घेऊ, अंबादास दानवे, खैरेंची आढावा बैठक
लोकसभेला जे झालं ते झालं. आता विधानसभेला फिनीक्स पक्षासारखी भरारी घेऊ असं म्हणत अंबादास दानवे यांनी विरोधकांना कानपिचक्याही काढल्या.
-
…तर मंगळसूत्र चोरणार हे मोदींचं नरेटिव्ह खरं होतं का? उद्धव ठाकरेंचे जशास तसं उत्तर
महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसंच. जनता इंडिया आघाडीच्या मागे असल्याचं सांगितलं.
-
चूक झाली तर थेट तोंडावर थुंकतात; आखाती देशात अडकलेल्या पंजाबी मुलीनं सांगितली भयानक आपबिती
भारतीय महिलेने कुवेतमध्ये कामगार म्हणून काम करताना काय वागणूक मिळते याबद्दलची विदारक परिस्थिती काय आहे हे सांगितल आहे.
-
मराठवाड्यातील धरणांमध्ये राहिलाय अत्यल्प पाणीसाठा; जलसंपदा विभागाने दिली आकडेवारी
यावर्षी तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं असल्याने मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात पाणीसाठ्यात मोठी घट झाली. तर काही शुन्य टक्क्यावर आले.
-
सुनेत्रा पवारांचं राज्यसभा खासदार होताच मंत्रिपदावर भाष्य; म्हणाल्या, संधीचं सोनं करेल
राज्यसभेवर निवड झाल्यानंतर आता आपली मंत्रिपदी वर्णी लागणार का? असा प्रश्न विचारला असता मिळाली संधी तर सोनं करेल असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
-
काँग्रेस पक्षाची विधानसभेच्या 288 जागा लढवण्याची तयारी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा वेगळा सूर
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांच्या तयारीला लागलो आहोत असं वक्तव्य केलं आहे.
-
Salman Khan Threat: वसीम चिकनाला पोलिसांकडून अटक; बिश्नोई गँगचे मराठवाडा कनेक्शन उघड
छत्रपती संभाजीनगर येथील वसीम मोहम्मद उर्फ वसीम चिकना याला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्यासाठी रेकी करत होता.
-
काँग्रेस नेत्यांची झालेली एकजूट काहीजणांना बघवली नाही; विश्वजीत कदमांचा रोख कुणाकडं?
सांगली लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसचे सर्वजण एकत्र झालो. मात्र काहींना पाहवल नाही त्यांनी खडे टाकले असं विश्वजीत कदम म्हणाले.
-
एसआयटी चौकशी रद्द केली फक्त शेंगा हाणल्या; जरांगेंचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर संशय
मराठा आंदोलक यांची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून चौकशी झाली. त्यामध्ये फडणवीसांनी एसआयटी रद्द केल्याचं म्हटलं आहे.









