राजकारण आणि कुटुंब या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, दोन्ही पक्ष एकत्र येणार ही फक्त चर्चा आहे. जे काही होईल ते आपण बघालच
Shrirang Barge यांनी एसटीच्या व्यवस्थापनाला एसटीचे व्यवस्थापन कुणाच्या दबावाखाली काम करीत आहे? असा सवाल विचारला आहे.
मुंबईत मराठी माणसाचा आवाज टिकवायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नसल्याचं ठासून सांगितलं. इथं कष्टकऱ्यांची ताकद फार
Monsoon Reaches Maharashtra Heavy Rain Alert : केरळनंतर नैऋत्य मान्सून (Monsoon) महाराष्ट्रात पोहोचला आहे. प्रादेशिक हवामान केंद्रातील शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार आज 25 मे रोजी मान्सून हा तळकोकणातील देवगडपर्यंत दाखल झालेला आहे. महाराष्ट्र-गोव्यामध्ये दाखल होण्याची सर्वसाधारण जी सरासरी तारीख (Rain Alert) आहे, ती 5 जून आहे. याच्या दहा दिवस आधीच मान्सून दाखल झालेला आहे. […]
Sujay Vikhe Patil On Ajit Pawar Wedding Attended Bride : हुंड्याच्या हव्यासापोटी वैष्णवी हगवणे नावाच्या तरूणीचा बळी गेलाय. वैष्णवीच्या मृत्यूनंतर ( Vaishnavi Hagawane Case) हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजतंय. कारण वैष्णवीचा तिचे सासरे राजेंद्र हगवणे, नवरा शशांक हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांच्याकडून छळ करण्यात आला होता. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी अजित पवार […]
आज रविवार (दि. 25)रोजी महाकाळा येथे गोदापट्ट्यातील सुमारे १२३ गावांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री