येथील जनता अनेक दशकांपासून रेल्वे जोडणीची मागणी करत होती. मात्र, काँग्रेस आणि आघाडीने हे काम कधीच होऊ दिले नाही.
माजी आमदारानं पाऊल ठेवलं की दुष्काळ पडतो, अशा शब्दांत महायुतीचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत यांनी विरोधकांवर बरसले.
यावेळी माझ्याकडे संभाजी पाटील यांनी काही रस्त्यांची आणि पुलांची मागणी केली. त्या दोन्ही मागण्या मी मान्य करून त्या लवकर
आमदार संग्राम जगताप यांनी रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. त्यातून अनेक रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत.
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम सुरु झाले आहे. जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा असलेला कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प
सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील माकपाचे उमेदवार नरसय्या आडम यांच्या घरावर काही जणांनी दगडफेक केली.