यावेळी माझ्याकडे संभाजी पाटील यांनी काही रस्त्यांची आणि पुलांची मागणी केली. त्या दोन्ही मागण्या मी मान्य करून त्या लवकर
आमदार संग्राम जगताप यांनी रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. त्यातून अनेक रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत.
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम सुरु झाले आहे. जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा असलेला कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प
सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील माकपाचे उमेदवार नरसय्या आडम यांच्या घरावर काही जणांनी दगडफेक केली.
मुर्हे सुद्धा पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसामोर निरुत्तर झाल्याचं दिसून आलं. या दोन्ही प्रकरणांनी मावळ
मॅटराइजच्या या सर्वेक्षणात १० ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रातील १,०९,६२८ लोकांची मते घेतली गेली आहेत. यामध्ये