- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
खळबळजनक! डॉक्टरांनी जिवंत रुग्णाचं दिलं डेथ सर्टिफिकेट, दारात अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच घडलं ‘असं काही’
- 10 months ago
- पुण्यात अजितदादांच्या कार्यक्रमात गोंधळ; भर सभेत मंचासमोर येत कडूंच्या समर्थकांनी ‘प्रहार’ करत घेरलं10 months ago
- 10 months ago
-
दिवाळीनंतर उडणार राजकीय धुराळा! निवडणूक तयारीचा मुहू्र्त ठरला
Maharashtra Local Body Election Ward Structure : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी (Maharashtra Election) 6 मे 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने चार आठवड्यांत अधिसूचना जाहीर करण्याचे निर्देश दिले. जसं की 2022 च्या OBC आरक्षणाच्या नियमांच्या आधीचे प्रणाली कायम राहील. राज्य सरकारने 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत मुंबई (BMC) आणि इतर महापालिकांसाठी प्रारूप प्रभाग जाहीर करण्याचा […]
-
धो-धो पावसाचा इशारा! रायगड-रत्नागिरी धोक्याच्या झोनमध्ये, घाटमाथ्यासाठी पुढील 48 तास महत्वाचे
Heavy rain in the 48 hours Kokan And Ghatmatha : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (14 जून) कोकणसह घाटमाथ्याच्या भागांत जोरदार पावसाची शक्यता ( Monsoon Update) असून, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तर, पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावरही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. […]
-
अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन अन् व्हेज-नॉनव्हेज हॉटेल मालकांना कारवाईचा इशारा
food safety rules चे पालन न करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे.
-
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या नाराजीनंतर एसटीच्या अधिकृत हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू
Pratap Sarnaik : परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दोन दिवसापूर्वी पंढरपूर (Pandharpur) दौऱ्यावर
-
नवीन शैक्षणिक वर्षासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज; ‘शाळा प्रवेशोत्सवा’तून मान्यवरांकडून होणार विद्यार्थ्यांचं स्वागत
new academic year ची सुरुवात विदर्भ वगळता इतर सर्व विभागांत सोमवार दि. 16 जून रोजी तर विदर्भात सोमवार दि. 23 जून 2025 पासून होणार आहे.
-
कर्जमाफी समिती तयार करणार, CM फडणवींसाची कर्जमाफीबाबत मोठी घोषणा
Bacchu Kadu Hunger Strike : प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केला आहे.









