- Letsupp »
- national
देश
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये 90 दहशतवाद्यांचा खात्मा, पाकिस्तानचे 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त
- 10 months ago
- 10 months ago
- 10 months ago
-
“भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच आता..”, PM मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच उपयोगात येईल असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
-
मोठी बातमी! भारत उद्या करणार पाकिस्तान सीमेजवळ हवाई सराव, नोटम जारी
NOTAM: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असून भारत कधीही पाकिस्तानवर लष्करी कारवाई करणार असल्याची माहिती
-
मोठी बातमी! पहलगाममध्ये सुरक्षा दलांकडून एका संशयिताला अटक; बुलेटप्रुफ जॅकेट घालून फिरत होता
India Pakistan Tension : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान (India Pakistan Tension) यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. कधीही युद्धाचा भडका उडेल अशी परिस्थिती आहे. भारतीय सेना अलर्ट मोडवर आहे. यातच एक महत्वाची बातमी हाती आली आहे. भारतीय सुरक्षा दलांनी बैसारन भागात एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या संशयित व्यक्तीने बुलेटप्रुफ जॅकेटचे कव्हर परिधान […]
-
मोठी बातमी, जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
World Eco Outlook : जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. वर्ल्ड इको आउटलुक अहवालात याबाबत माहिती
-
…म्हणून मोदींनी काश्मीर दौरा रद्द केला; पहलगाम हल्ल्याबाबत खरगेंचा धक्कादायक दावा
Mallikarjun Kharge यांनी पंतप्रधान मोदी यांचा काश्मीर दौरा अन् पहलगाम हल्ल्याबाबत धक्कादायक दावा केला आहे.
-
भारत-पाकिस्तानमधील युद्धाची तारीख ठरली? 1971 च्या मॉकड्रीलचा फॉर्मुला रिपीट होणार…
India Pakistan Tension War Date : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताचे रक्त खवळलंय. तेव्हापासून भारत सतत पाकिस्तानविरुद्ध कारवाई करत आहे. सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आलाय. राजनैतिक संबंध तोडण्यात आले आहेत. व्यवसाय आणि टपाल सेवा बंद करण्यात आल्या आहेत. ही सर्व कृती ट्रेलरच्या स्वरूपात पाहिली जात (India Pakistan Tension) आहे. पाकिस्तानवर अजून मोठा […]










