काल दिल्लीत ओबीसी मेळाव्यात बोलताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
पंतप्रधान मोदी हे काल मालदीवमध्ये पोहोचले आहेत. यावेळी भारत आणि मालदीवमधील राजनैतिक संबंधांचं त्यांनी कौतुक केलं आहे.
Line of Control : जम्मू आणि काश्मीरमधून (Jammu and Kashmir) एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, पुंछ जिल्ह्यातील (Poonch District)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी UPI हा शाश्वत प्लॅटफॉर्म होण्याची गरज असल्याचं म्हटलं.
राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये काँग्रेस पक्षाने ओबीसी सहभाग महासंमेलन आयोजित केलं होतं. त्यामध्ये राहुल गांधी बोलत होते.
भारत सरकारने मोठा निर्णय घेत उल्लू, ALTT, देसीफ्लिक्स, बिग शॉट्स आणि अन्य स्ट्रीमिंग अॅप्सवर बंदी घातली आहे.