सरकारने पाकिस्तानसमोर अक्षरशः शरणागती पत्करली अर्ध्या तासात सरेंडर केलं. या सरकारमध्ये लढण्याची इच्छाशक्तीच नव्हती.
ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा सुरू आहे. यामध्ये राज्यसभेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला गंभीर प्रश्न विचारले.
एक खासदार महावीर प्रसाद त्यागी म्हणाले होते की 'तुमच्या डोक्यावर केस नाहीत मग तेही चीनला द्यायचं का?'
लोकसभेत सध्या पहलगाम हल्लावर आणि त्यानंतरच्या ऑपरेशन सिंदुरबाबत चर्चा झाली. या चर्चेत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी बोलल्या.
Amit Shah On Pahalgam Attack Operation Sindoor : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Attack)सूड अखेर घेतला गेला आहे. केंद्र सरकारच्या ‘ऑपरेशन महादेव’ मोहिमेतील (Operation Sindoor) तिन्ही दहशतवादी पहलगाम हल्ल्याचेच सूत्रधार होते, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी लोकसभेत दिली. त्यांनी या हल्ल्याची एफएसएल तपासणी, शस्त्र तपास आणि वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित स्पष्ट […]
Amit Shah On Operation Sindoor : दहशतवादाचे मूळ पाकिस्तान आहे आणि ही काँग्रेसची चूक असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी