प्रवाशांना रेल्वे मार्गस्थ होण्याच्या किमान एक दिवस आधी आपत्कालीन कोट्यासाठी अर्ज करावा लागेल.
भारत सरकारने चीनच्या नागरिकांसाठी पर्यटक (Chinese Citizens) व्हिसा जारी करण्याची घोषणा केली आहे.
एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतदेहांपैकी १२ मृतदेहांचे अवशेष हे बदलेले पाठवण्यात आले. त्यामुळं ब्रिटीश कुटुंबिय संतप्त झाले.
विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच विमानाच्या दोन्ही इंजिनपैकी एका इंजिनमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील निवडणूकांवरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.
Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील 9 ठिकाणांवर हवाई हल्ले करत पहलगाम येथे झालेल्या