रावण त्याचं मन, बुद्धी बदलायला तयार नव्हता. दुसरा उपायच नव्हता. रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचा वध केला
Pahalgam Terror Attack Big Action Against Militant Aasif Sheikh Aadil Hussain In Tral Blast In House : पहलगाममध्ये भ्याड हल्ला करून 26 पर्यटकांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांना जमिनीत गाडण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्याचे घर जमीनदोस्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. […]
जम्मू काश्मीरात एलओसीवर पाकिस्तानने गोळीबार केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यानेही गोळीबार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
सन 1971 मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धानंतर शांतता प्रथापित करण्यासाठी 2 जुलै 1972 रोजी शिमला करार अस्तित्वात आला.
भारतातून निर्यात करून आणलेल्या डाळी, मसाले आणि बासमती तांदूळ पाकिस्तानी (Jammu Kashmir Attack) लोक खातात.
Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर आज केंद्र